आपल्यावर सतत जळणाऱ्या लोकांबरोबर कसे वागायचे ज्याने ते तुमच्या नादाला लागणार नाही!

मित्रांनो एखाद्याचा जर चांगलं झालं तर काही जणांना बघवत नसतं ते अनेक प्रकारच्या अडचणी अडथळे निर्माण करत असतात म्हणजेच की त्याला कोणत्या प्रकारची यश मिळायला नको यासाठी देखील ते खूप प्रयत्न करत असतात तुमची प्रगती झालेली त्या लोकांना आवडत नसते ते नेहमी तुमच्यावर जळत असतात.

मित्रांनो जेव्हा आपण आयुष्यात प्रगती करत जातो तेव्हा आपल्याला अनुभव यायला लागले आहे .आपला द्वेष करून असतं त्रास तेव्हा या लोकांमध्ये आपला जवळचा मित्र असतो किंवा आपल्याच घरातला एखादा नातेवाईक असतो यामुळे आपल्या मनस्ताप होतो आणि अशा लोकांबरोबर कसे वागायचे हे समजत नाही मदत करतील आणि तुम्हाला मनस्ताप होणार नाही चला तर मग सुरु करूया पहिले आहे जरूर वृत्तीचे मूळ कारण आहे.

कमतरता जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्यामध्ये असे काहीतरी दिसते की त्याला हवे असते पण त्याच्यामध्ये नसते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल द्वेष निर्माण होत आपल्यावर जळायला लागतात समजा दोन मित्र आहे दोघेही व्यवसाय करतात पण त्या दोघांमधल्या एका मित्राचा व्यवसाय खूप जोरात चालतो तो खूप पैसे कमवतो मग तो बंगला घेतो गाडी घेतो आणि दुसऱ्या मित्राचा व्यवसाय अजिबात चालत नाही .

आता पहिले मित्राचे यश बघून आनंदी होण्याऐवजी दुसरा मित्र त्याच्यावर जळायला लागतो त्याचा राग राग करतो कारण त्याला असे वाटते आपल्याकडे काहीतरी कमी आहे म्हणून आपलं व्यवसाय चालत नाही मूळ कारण आहे उतरता त्यामुळे तुम्हाला जर असा अनुभव आला की लोक तुमच्यावर जरूर आली आहे तेव्हा खरं तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे कारण याचा अर्थ प्रगती करत आहात तुम्ही असे काही करत आहात हे बाकीचे करत नाही.

दुसरी आहे खूपच त्रास होत असेल तर जळणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या मित्रांनो कधी कधी अशी वेळ येते आपली सहनशक्ती संपते समोरच्याची वागणे मर्यादा सोडते तुम्ही कितीही दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला विषय टाळायचा प्रयत्न केला तरी समोरचा तुम्हाला त्रास देणे थांबवत नाही

अशा वेळेस उत्तम पर्याय त्याला सरळ सरळ उत्तर देणे हा इथे एक गोष्ट स्पष्ट करतो तुम्ही राग त असतात तर देऊ नका अशाने तुमची नाते मिळू शकते किंवा तुम्ही पूर्णपणे शांत आमचा समजून सांगा तुझी असे वागणे समजत तुमच्या ऑफिस मधला एखादा सहकारी सर्वानसमोर नेहमी तुमच्या चुका काढत असेल.

तेव्हा त्या सहकार्याला एकांतात घेऊन सांगा तुझी असे नेहमी बॉस समोर माझ्या चुका काढतो ते मला अजिबात आवडत नाही ते आपल्या दोघांचे संबंध बिघडू शकतात जेव्हा समोरच्याला आपण आपल्याला त्याच्यामुळे त्रास होतोय तेव्हा एक प्रकारे आपण स्वतःचा आदर सुद्धा करत असतो स्वतःच्या आपल्या आयुष्यात काही मर्यादा दाखवून घ्या

कोणाचे किती जवळ जायचं कोणाला गोष्टी शेअर करायच्या कोणाबरोबर किती बोलायचं कोणाला किती बोलण्याची काहीतरी स्वतःसाठी लिमिट सेट करून ठेवा शेवटी हे तुमचे आयुष्य आहे कुणी पण यावं आणि तुम्हाला टपली मारून जावं अशी अवस्था होऊ देऊ नका .

त्यासाठी नेमकी कशी वाढवाल जास्तीत जास्त ज्ञान संपादन करून जास्तीत जास्त स्वतःची प्रगती करून मी तुम्हाला गर्विष्ठ व्हायला सांगत नाहीये मी तुम्हाला स्वाभिमान ी व्हायला किंवा तुम्ही अशा प्रकारे स्वतःची पर्सनलिटी ठेवता तुमचा अपमान करायचा या मनात तो भाग वेगळा पण तो तुम्हाला त्रास देणार नाही कवठे आहे प्रेमळ आणि जिवाभावाच्या नात्यांकडे फोकस ठेवा मित्रांनो या जगात तुम्ही सर्वांना खूष ठेवू शकत नाही.

त्यामुळे आयुष्यात काही अशी लोकं नेहमी असणार की तुमचा द्वेष करतील तुमचा राग राग करतील त्यामुळे सतत ह्या लोकांचा विचार करण्यापेक्षा तुमच्या जिवाभावाच्या प्रेमळ नात्यांकडे फोकस ठेवा या जगात अनेक चांगले लोकं आहे जी प्रेमळ आहेत पॉझिटिव आहे अशा लोकांवर

आपली वेळ आणि एनर्जी खर्च करा आपल्या मनाला सवय असते दहापैकी नऊ लोकांनी आपल्या अभिनंदन केले ना आपला फोकस त्या नऊ लोकांकडे नसतो त्या एकाने माझे अभिनंदन का केले नाही इकडे असतो आणि त्याचाच विचार करून आपण स्वतःला त्रास करून घेतो .

म्हणून म्हणतो ज्यावेळेस तुम्हाला मिळत नाही तेव्हा हे लक्षण प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आहे तुमच्या मध्ये नाही समोरच्यामध्ये कम तर त्याच्यामध्ये कमी आहे वागत आहे म्हणून अशा गोष्टी मला माहिती आहे हे तेवढे सोपे नाही पण वास्तवता हीच

आहे आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे अशा लोकांमुळे स्वतःमध्ये बदल करू नका किंवा स्वतःला दोष मित्रांनो परत एकदा त्या पाच गोष्टी बघूया पहिला आहे जळू वृत्तीचे मूळ कारण आहे कमतरता दुसरी आहे खूपच त्रास होत असेल तर जळणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या.

Leave a Comment